News

पुस्तक प्रकाशन सोहळा ” मी वाचलेली उमरग्यातील माणसं ” व भव्य दिव्य पुरस्कार सोहळा

 भव्य दिव्य पुरस्कार व पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न उमरगा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते शिक्षण,साहित्य समाज,कृषी,क्रिडा,उद्योग,पत्रकारीता इ.क्षैत्रातील प्रतिभावंताचा यथोचित सत्कार प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती ...

पदवीधर मतदारसंघाचे मा.आ.सतीशभाऊ चव्हाण यांनी पदवीधर मतदारांची सहविचार सभा पार पडली.

येथील शांताई मंगल कार्यालयात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मा.आ.सतीशभाऊ चव्हाण यांनी पदवीधर मतदारांची सहविचार सभा पार पडली.  यावेळी उपस्थित पदाधिकारी, शिक्षक आणि पदवीधर मतदारांशी संवाद ...

दिवाळी ग्रीटिंग कार्ड

दिवाळी ग्रीटिंग कार्ड #happydiwali2020 #helloomerga #template_download  

आकाश कंदिलांनी सजली उमरगा शहराची बाजारपेठ

मांगल्याचे प्रतिक असणारा हा सण दीपोत्सवाने उजळून टाकला जातो.  अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावलीसाठी उमरगा शहर बाजारपेठ विविध आकारातील आकाश कंदीलांनी सजली आहे. ...

लॉकडाऊनचा कालावधी वाढला उस्मानाबाद जिल्ह्या दिनांक 01 नोव्हेंबर 2020 पासून ते 30 नोव्हेंबर 2020

 उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 01 नोव्हेंबर 2020 पासून ते 30 नोव्हेंबर 2020 रोजीचे 24.00 वाजे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवित आहे

उमरगा ते मुंबई चालत आलेल्या मराठा तरुणांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

 उमरगा ते मुंबई चालत आलेल्या मराठा तरुणांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; मराठा आरक्षणासाठी 580 किमींची पायपीट मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उमरगा ते मुंबई असे 580 ...

पूर्वीचे आनंदपूर आजचे उमरगा

  पूर्वीचे आनंदपूर आजचे उमरगा  

शरदचंद्रजी पवार साहेब यांचा उमरगा लोहारा तालुक्याचा दौरा.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उमरगा लोहारा तालुक्याचा दौरा केला. यावेळी साहेबांना तालुक्यातील ...

माकणी ता. लोहारा येथे पीक नुकसानी संदर्भात आढावा घेतला.

 ग्रामपंचायत कार्यालय, माकणी ता. लोहारा येथे पीक नुकसानी संदर्भात आढावा घेतला, जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना जाचक अटी न लावता मदत करण्याचे निर्देश दिले. तसेच ...

उमरगा शहरातील स्मशानभूमीच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.

 शहरातील स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाल्याने व दिवाबत्ती, पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने पावसाळ्यात व रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांची गैरसोय होत होती, हि ...